Latest
आसाम आणि पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी भाजपवर निवडणूक चोरीचा आरोप करत लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले.
06-05-2026विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा; तमिळनाडूत सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगात.
06-05-2026पंजाब मध्ये जालंधर आणि अमृतसर येथे अवघ्या तीन तासांच्या अंतराने दोन स्फोट; दहशतवादी कोनातून तपास सुरू.
06-05-2026मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार.
05-05-2026मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना भेट देत खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या; शेतकरी प्रश्नांवर सरकारवर टीका.
05-05-2026बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण पोटनिवडणुकांत काँग्रेस उमेदवारांचा विजय; सरकारच्या कामगिरीवर मतदारांचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया मंत्री शिवानंद पाटील यांची.
05-05-2026
