.

.

Sponsored

Latest

'राम मंदिरापासून मिसिंग लिंकपर्यंत प्रश्न विचारले म्हणजे राजकारण नाही'; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका केली. राम मंदिर, मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि सरकारच्या कामांवर प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्र किंवा देशाचा अपमान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

09-07-2026
Read more

खुणेश्वर येथे रावे विद्यार्थिनींकडून चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; पशुपालकांना वैज्ञानिक मार्गदर्शन

लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत खुणेश्वर येथे पशुपालक शेतकऱ्यांसाठी चारा प्रक्रिया (Fodder Treatment) विषयावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यार्थिनींनी युरिया प्रक्रियेची शास्त्रीय पद्धत समजावून सांगत पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.

09-07-2026
Read more

"मी निर्दोष आहे, मला खोट्या प्रकरणात अडकवलं"; राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमचा सर्वोच्च न्यायालयात दावा

राजा रघुवंशी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. जामिनाच्या सर्व अटींचे पालन केले असून, पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नसल्याचे तिने न्यायालयात म्हटले आहे.

09-07-2026
Read more

मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे चार धक्के; हिंगोली, नांदेड आणि परभणीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री सलग चार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.६ ते ४.६ रिश्टर स्केल दरम्यान नोंदवली गेली असून, सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

09-07-2026
Read more

सोलापुरातील ९ हजार कुटुंबांना मालकी हक्काचा दिलासा; बी-२ जमिनी बी-१ करण्याचा मार्ग मोकळा

सोलापूरातील बी-२ वर्गातील जमिनी बी-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. १९८९ च्या रेडीरेकनर दराने रूपांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव असून, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सुमारे ९ हजार कुटुंबांना मालकी हक्काचा दिलासा मिळणार आहे.

08-07-2026
Read more

E20 पेट्रोलवरून नितीन गडकरींचा मोठा खुलासा; "एक तरी गाडी बिघडल्याचं दाखवा, नाव सांगा!"

E20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होत असल्याच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. E20 मुळे एकही वाहन खराब झाल्याचा अधिकृत पुरावा नसल्याचा दावा करत त्यांनी टीकाकारांना आव्हान दिले. तसेच इथेनॉल धोरण देशहित आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.

08-07-2026
Read more
You’ve successfully enabled notifications!
Now, stay updated with the latest news and never miss out!